मविआवर महायुती ठरली वरचढ, ग्रामपंचायतीच्या निकालात कोणाचा नंबर कितवा?

हाती आलेल्या २ हजार २८५ निकालात भाजपनं ७२४ हून अधिक ग्रामपंचायतीवर विजय मिळवलाय. त्यामुळे नंबर एकवर भाजप आहे. त्यानंतर ४११ जागांवर विजय मिळवत अजित दादा गट दुसऱ्या स्थानी तर तिसऱ्या स्थानी २६३ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने मिळवला विजय

मविआवर महायुती ठरली वरचढ, ग्रामपंचायतीच्या निकालात कोणाचा नंबर कितवा?
| Updated on: Nov 07, 2023 | 11:17 AM

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारली आणि महायुतीमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरलाय. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केलाय. तब्बल २ हजार ३६० ग्रामपंचायतीचा काल निकाल लागला यामध्ये पुन्हा एकदा भाजपच मोठा पक्ष ठरलंय. मुंबईत भाजपनं जोरदार जल्लोष केलाय. हाती आलेल्या २ हजार २८५ निकालात भाजपनं ७२४ हून अधिक ग्रामपंचायतीवर विजय मिळवलाय. त्यामुळे नंबर एकवर भाजप आहे. त्यानंतर ४११ जागांवर विजय मिळवत अजित दादा गट दुसऱ्या स्थानी तर तिसऱ्या स्थानी २६३ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवलाय. यानंतर काँग्रेस, शरद पवार गट आणि नंतर ठाकरे गटाचा नंबर लागतोय. काल लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीवर महायुती वरचढ ठरली आहे. बघा ग्रामपंचायत निवडणूक निकालात कुणाचा कितवा नंबर लागला.

Follow us
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.