Latur | लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान
लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. हे पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर येताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली. सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान.
लातूरमध्ये अतिवृष्टीनं पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. हे पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर येताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली. सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान.
Published on: Sep 29, 2021 08:29 AM
Follow Us
Latest Videos
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात

