फडणवीस म्हणतात आमचं सरकार येणार, आलं का ?, जयंत पाटलांचा खोचक सवाल; पाहा संपूर्ण भाषण
फडणवीस म्हणतात आमचं सरकार येणार, आलं का ?, जयंत पाटलांचा खोचक सवाल; पाहा संपूर्ण भाषण
पंढरपूर : पंढरपूर- मंगळवेढा येथील पोटनिवडणुकीचा प्रचार चांगलाच बहरात आला आहे. येथे रोज महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. आज (15 एप्रिल) जलसंपदामंत्री जंयत पाटील यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मागील 18 महिन्यांपासू ते राज्यात आमचं सरकार येणार असं म्हणत आहेत. पण ते आलं का असा खोचक सवाल त्यांनी फडणवीसांना केला आहे.
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
