उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य; ठाकरेंच्या सभेचं वैशिष्ट्य सांगितलं…

Jayant Patil on Uddhav Thackeray Malegoan Sabha : मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला पाठिंबा नक्की दिसेल, असं जयंत पाटील म्हणालेत. शिवाय उद्धव ठाकरे यांच्या सभेचं वैशिष्ट्यही त्यांनी सांगितलं आहे. पाहा...

उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य; ठाकरेंच्या सभेचं वैशिष्ट्य सांगितलं...
| Updated on: Mar 26, 2023 | 1:27 PM

नंदुरबार : उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा होतेय. या सभेबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे मालेगावमध्ये सभा घेत आहे. या सभेतून नाशिकच्या लोकांचा त्यांना असणारा पाठींबा नक्कीच व्यक्त होईल. लोक ओढून आणावा लागत नाही ते स्वत: हून येतात, हे उद्धव ठाकरे यांच्या सभेचं वैशिष्ट असतं”, असं जयंत पाटील म्हणालेत. लोकांचा आजही उद्धव ठाकरेंवरच विश्वास आहे. लोकांचं प्रेम आणि आशिर्वाद उद्धव ठाकरेंच्याच बाजूने असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय. आजही त्याचीच प्रचिती येईल, असं जयंत पाटील म्हणालेत.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.