Pandharpur | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील 9 गावांमध्ये संचारबंदी लागू
कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकदाशीआधीच पंढरपूरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे,
आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरात गंर्दी होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून आसपासच्या 9 गावांमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंदिर गाभाऱ्यातच नाही तर पंढरपूरातही गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन संपूर्ण काळजी घेत आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

