Pandharpur | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील 9 गावांमध्ये संचारबंदी लागू
कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकदाशीआधीच पंढरपूरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे,
आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरात गंर्दी होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून आसपासच्या 9 गावांमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंदिर गाभाऱ्यातच नाही तर पंढरपूरातही गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन संपूर्ण काळजी घेत आहे.
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

