राज्यात लॉकडाऊन वाढवला, येत्या 15 मे पर्यंत निर्बंध कायम
राज्यात लॉकडाऊन वाढवला, येत्या 15 मे पर्यंत निर्बंध कायम
मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत 1 मेपर्यंत अनेक निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांची मुदत येत्या 1 मे रोजी संपणार आहे. मात्र, सध्याची रुग्णसंख्या तसेच औषधांचा तुटवडे मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे राज्य सरकारने हे निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक द चेनचे हे निर्बंध 15 मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत.
Latest Videos
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
