राज्यात लॉकडाऊन वाढवला, येत्या 15 मे पर्यंत निर्बंध कायम
राज्यात लॉकडाऊन वाढवला, येत्या 15 मे पर्यंत निर्बंध कायम
मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत 1 मेपर्यंत अनेक निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांची मुदत येत्या 1 मे रोजी संपणार आहे. मात्र, सध्याची रुग्णसंख्या तसेच औषधांचा तुटवडे मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे राज्य सरकारने हे निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक द चेनचे हे निर्बंध 15 मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत.
Follow Us
Latest Videos
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
