कोरोना काळात महाराष्ट्राचं कौतुक झालंय- थोरात
कोरोना संकट हे जागतिक पातळीचं होतं या संकट काळात महाविकास आघाडीच्या सरकारने जे काम केलं त्याचं कौतुक सर्वत्र झाले असे मत बाळासाहेब थोरात यांनी मांडले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना महामारी आली, सरकारची दोन वर्ष त्यात गेली असतानाही मुंबईसाठी जे काम केले ते ऐतिहासिक असल्याचे थोरात म्हणाले. आज शिंदे गट आणि महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होती. […]
कोरोना संकट हे जागतिक पातळीचं होतं या संकट काळात महाविकास आघाडीच्या सरकारने जे काम केलं त्याचं कौतुक सर्वत्र झाले असे मत बाळासाहेब थोरात यांनी मांडले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना महामारी आली, सरकारची दोन वर्ष त्यात गेली असतानाही मुंबईसाठी जे काम केले ते ऐतिहासिक असल्याचे थोरात म्हणाले. आज शिंदे गट आणि महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होती. या चाचणीत शिंदे आणि भाजप आपले बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी ठरले आहेत. शिंदे गट आणि भाजप 164 मतं मिळाली तर महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली आहे. सभागृहात भाषण सुरु होतातच बाळासाहेब थोरातांनी महाविकास आघाडीच्या कामांबद्दल माहिती दिली. कोरोनाकाळात धारावीसाख्या परिसराला कोरोनमुक्त कारण्यापासून ते ऑक्सिजनचा झाल्यानंतर व्यवस्थापनेच्या कार्यापर्यंत सर्वच काम आमच्या सरकारने सुयोग्य पद्धतीने केल्याचे थोरात म्हणाले.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
