AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे काही जिल्ह्यात परिस्थिती गंभीर, कडक लॉकडाऊनचा विचार : राजेश टोपे

| Updated on: May 08, 2021 | 4:17 PM
Share

कोरोनामुळे काही जिल्ह्यात परिस्थिती गंभीर, कडक लॉकडाऊनचा विचार : राजेश टोपे

जालना: राज्यात कोरोना स्थिती बाबत राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवणार का, या बाबत भाष्य केलेय. 36 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना स्थिती कमी झाली असली तरी राज्यातील काही जिल्ह्या मध्ये कोरोना स्थिती वाढत आहे आणि अशीच स्थिती राहिली तर कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. आणि त्याबाबत पंधरा तारखेच्या दरम्यान विचार करण्यात येईल असे राजेश टोपे म्हणाले आहेत. राज्यातील लॉकडाऊन आठ दिवसानंतर संपणार आहे. त्यामुळे राजेश टोपे यांचे हे विधान महत्वाचे आहे.