Kolhapur Flood | पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान, कोल्हापूरच्या चंदगड येथील घटना
पोल्ट्री मालकाचे सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोल्ट्री मालकाने केली आहे.
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील इब्रह्मापूरमध्ये शेतामध्ये ओढा फुटल्याने पोल्ट्रीमध्ये पाणी जाऊन सुमारे 2 ते 3 हजार पक्षी मरण पावले आहेत. यामुळे पोल्ट्री मालकाचे सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोल्ट्री मालकाने केली आहे.
Follow Us
Latest Videos
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
