Kolhapur Flood | पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान, कोल्हापूरच्या चंदगड येथील घटना
पोल्ट्री मालकाचे सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोल्ट्री मालकाने केली आहे.
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील इब्रह्मापूरमध्ये शेतामध्ये ओढा फुटल्याने पोल्ट्रीमध्ये पाणी जाऊन सुमारे 2 ते 3 हजार पक्षी मरण पावले आहेत. यामुळे पोल्ट्री मालकाचे सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने लवकरात लवकर याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोल्ट्री मालकाने केली आहे.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
