मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं मिशन 151 पण भाजपचे येणार फक्त 28 नगरसेवक?

VIDEO | भाजपच्या सर्व्हेनुसार मुंबई महापालिकेसाठी फक्त 28 जागा ? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं मिशन 151 पण भाजपचे येणार फक्त 28 नगरसेवक?
| Updated on: Jun 05, 2023 | 6:56 AM

मुंबई : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं मिशन १५१ ची तयारी सुरू केलीये. महायुती मिळून आम्ही १५१ जागा जिंकू असा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय. मात्र भाजपच सर्वेक्षण याविरूद्ध सांगत असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्यांच्या हजेरीत भाजपची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेसाठी १५१ चा निर्धार करत मुंबई महापालिका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान या आधीही महापौर हा भाजपचा असेल असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं होतं. त्यावरून शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र बैठक भाजपची असली तरी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी महायुती मिळून १५१ जागा जिंकू असा संकल्प केला असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. बघा स्पेशल रिपोर्ट

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.