महाराष्ट्रातल वातावरण फक्त बातम्यांमध्ये तापलेलं आहे – आदित्य ठाकरे
"महाराष्ट्रातल वातावरण फक्त बातम्यांमध्ये तापलेलं आहे. महाराष्ट्रातलं वातवरण नीट आहे. महाविकास आघाडी एकत्र आहे"
मुंबई: “महाराष्ट्रातल वातावरण फक्त बातम्यांमध्ये तापलेलं आहे. महाराष्ट्रातलं वातवरण नीट आहे. महाविकास आघाडी एकत्र आहे. महाविकास आघाडीचं सरकार चांगलं काम करतय. आम्ही एकत्र मिळून लोकांची सेवा करतोय. यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

