My India My life Goal | पाण्याची बचत बनली काळाची गरज, मागणी झपाट्याने वाढतेय
प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे बनले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार आहे.
My india My Life Goal | जगभरात झपाट्याने बिघडत चाललेल्या वातावरणामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान खालावत चालले आहे. लोकांना उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पृथ्वीवरील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे बनले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार आहे. शाळा असो, कॉलेज असो की ऑफिस, पाण्याची बचत करावीच लागेल.

अंकितासोबत लग्न करणे म्हणजे फक्त गुंतवणूक, विकी जैनचा खळबळजनक दावा

Plum Benefits: आलुबुखार खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपीस, भाग्य उजळण्यासह होतील अनेक फायदे

कसोटीत न्यूझीलंड पराभवाच्या उंबरठ्यावर! बांगलादेश विजयापासून 3 पावलं दूर

T-20 मध्ये सर्वाधिकवेळा 200 धावांचा पाठलाग करणारे संघ कोणते? टीम इंडिया कितव्या स्थानी?

आजपासून सर्व काही बदलणार, काही खिशाशी तर काही दैनंदिन जीवनाशी संबंधित
Latest Videos