AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीत भीषण स्फोट! 16 जणांनी गमवला जीव

नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीत भीषण स्फोट! 16 जणांनी गमवला जीव

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Mar 01, 2026 | 11:50 AM
Share

नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीत डिटोनेटर बनवताना भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. स्फोटके बनवणाऱ्या या कंपनीत यापूर्वीही स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात 16 कामगारांना आपला जीव गमवावा लागला असून, 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. डिटोनेटर बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसबीएल ही स्फोटके आणि डिटोनेटर बनवणारी कंपनी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीही या कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून, जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

Published on: Mar 01, 2026 11:48 AM

Follow Us
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा