नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवाचा होळी उत्सव, 7 दिवस रंगणार होलिकोत्सव

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाच्या होळी उत्सवाला आजपासुन भोगऱयाने सुरवात झाली आहे. निसर्गपुजकांची हा होळी (Holi) उत्सव जवळपास सात दिवस रंगणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवाचा होळी उत्सव, 7 दिवस रंगणार होलिकोत्सव
| Updated on: Mar 15, 2022 | 11:33 AM

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवाच्या होळी उत्सवाला आजपासुन भोगऱयाने सुरवात झाली आहे. निसर्गपुजकांची हा होळी (Holi) उत्सव जवळपास सात दिवस रंगणार आहे. या भोगऱयामध्ये गावातील मानाच्या लोकांची मिरवणुक काढुन होळी उत्सवाल सुरवात होते. आज सातपुड्या पर्वत रांगामध्ये ठिकठिकाणी भोगऱया बाजारात आदिवासी बांधवांची मोठी गर्दी दिसुन येत आहे. होळी सणासाठी आणि पुजेसाठी लागणारे सारेच साहित्य या भोगऱया मधुन खरेदी केले जाते. सर्वाच्याच आकर्षणाचे केंद्र बिंदु असणारी राजवाडी काठी होळी १७ तारखेच्या रात्री पासुन मनवली जाणार असुन अठराला पहाटेस ही होळी पेटवली जाते.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.