रामनारायण रुईया कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेमध्ये मास्टर्स पदवी. गेल्या 6 वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत. खासगी संस्थेत जनसंपर्क अधिकारी, दैनिक प्रहार, आकाशवाणी, लोकशाही न्यूज वेबमध्ये उपसंपादक म्हणून काम पाहिले. अध्यात्म, राशी आणि मनोरंजनच्या बातम्यांवर अधिक भर. 2021 पासून 'टिव्ही 9 मराठी' वेबमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च बंगलोर (NCDIR) ने संगणक प्रोग्रामर, वैज्ञानिक आणि इतर पदांसाठी विविध पदांनुसार उमेदवारांकडून अर्ज (Application) मागविण्यात येत आहेत.
हिंदू (Hindu) धर्मातील प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित असते. या दिवशी लोक उपवास (Fast) करतात, देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूच्या आईची विशेष प्रार्थना करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात.
महानगरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे लोक लहान घरांमध्ये (Home) राहतात. पण असे असताना देखील घराची सजावट करताना तुम्ही वास्तुशास्त्रातील (Vastu) काही नियम लक्षात ठेवायला हवेत.
आज म्हणजेच 25 एप्रिल रोजी बुधाच्या राशीत होणारा बदल खूप महत्त्वाचा आहे. बुध मेष सोडून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. साधारणपणे बुध 21 दिवसात संक्रमण करतो परंतु यावेळी तो त्याच राशीत म्हणजेच वृषभ राशीत 68 दिवस राहील.
कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीतील (Kundali) ग्रहाच्या राशीतील बदलाचा त्यांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. राहू-केतू (Rahu ketu) ज्यांना छाया ग्रह देखील म्हणतात, यांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.
आरसा प्रत्येक घरातील दैनंदिन वापराची वस्तू आहे. आरसा घराचे आणि घरातील सदस्यांचे भाग्य बदलण्यासाठीही करतो. आपण अनेकदा आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात तो लावतो. या आरशाचा घराच्या भिंतीत लावायचा संबंध आपल्या सुख आणि सौभाग्याशीही असतो. वास्तूनुसार कोणत्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यात आरसा महत्त्वाची भूमिका बजावतो.
पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो.
आजच्या काळात सहनशीलता लोकांकडे उरलेली नाही. आधुनिक जीवनात राग, चिडचिड, खर्च, तणाव आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती लोकांच्या स्वभावात वाढीस लागली आहे. असे ही निर्दशनास आले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत.
पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो.