Special Report | एक विमानतळ, 4 नावं आणि भव्य आंदोलन

नवी मुंबई विमानतळाचा वाद आता शिगेला पोहोचला आहे (Navi Mumbai Airport Naming Controversy Demanding).

Special Report | एक विमानतळ, 4 नावं आणि भव्य आंदोलन
| Updated on: Jun 29, 2021 | 6:37 PM

नवी मुंबई विमानतळाचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. विमानतळ एक आहे, मात्र त्याच्या नामकरणाबाबत चार वेगवेगळ्या मागण्या समोर येत आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही आहे. तर भाजप आणि नवी मुंबईतील भूमीपुत्र हे दि बा पाटील यांच्या नावाची मागणी करत आहेत. मनसेनं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जे आर डी टाटा यांचं नाव देण्याचं मत मांडलं आहे. या प्रकरणावर सविस्तर माहिती सांगाणारा स्पेशल रिपोर्ट ! (Navi Mumbai Airport Naming Controversy Demanding).

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.