Nawab Malik | कितीही निवडणुका लढल्या तरी MIM पक्ष कधीच जिंकणार नाही : नवाब मलिक
कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी नियमांचं पालन करणं त्यांची जबाबदारी आहे. शिवाजी पार्कवर रॅलीसंदर्भात हायकोर्टाचे दिशानिर्देश आहेत. काँग्रेस कोर्टात गेलंय, जर कोर्टाने निर्देश दिले तर रॅली होईल परवानगी मिळेल. एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं.
कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी नियमांचं पालन करणं त्यांची जबाबदारी आहे. शिवाजी पार्कवर रॅलीसंदर्भात हायकोर्टाचे दिशानिर्देश आहेत. काँग्रेस कोर्टात गेलंय, जर कोर्टाने निर्देश दिले तर रॅली होईल परवानगी मिळेल. एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं. दीड हजार लोक होते, नियम आणि कायद्यांचं काटेकोरपणे पालन करणं राजकिय पक्षाची जबाबदारी होती. कितीही जागा लढवल्या तरी एमआयएम निवडणूक जिंकणार नाही, ऊमेदवार भेटणार नाही, यासाठी अशा घोषणा केल्या जात आहेत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
Published on: Dec 14, 2021 12:15 PM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

