AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawab Malik | कितीही निवडणुका लढल्या तरी MIM पक्ष कधीच जिंकणार नाही : नवाब मलिक

Nawab Malik | कितीही निवडणुका लढल्या तरी MIM पक्ष कधीच जिंकणार नाही : नवाब मलिक

| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 12:15 PM
Share

कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी नियमांचं पालन करणं त्यांची जबाबदारी आहे. शिवाजी पार्कवर रॅलीसंदर्भात हायकोर्टाचे दिशानिर्देश आहेत.  काँग्रेस कोर्टात गेलंय, जर कोर्टाने निर्देश दिले तर रॅली होईल परवानगी मिळेल. एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं.

कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी नियमांचं पालन करणं त्यांची जबाबदारी आहे. शिवाजी पार्कवर रॅलीसंदर्भात हायकोर्टाचे दिशानिर्देश आहेत.  काँग्रेस कोर्टात गेलंय, जर कोर्टाने निर्देश दिले तर रॅली होईल परवानगी मिळेल. एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं. दीड हजार लोक होते, नियम आणि कायद्यांचं काटेकोरपणे पालन करणं राजकिय पक्षाची जबाबदारी होती. कितीही जागा लढवल्या तरी एमआयएम निवडणूक जिंकणार नाही, ऊमेदवार भेटणार नाही, यासाठी अशा घोषणा केल्या जात आहेत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

Published on: Dec 14, 2021 12:15 PM