भाजपला आरोप करण्याशिवाय दुसरं काही येत नाही : Jayant Patil
भाजपला आरोप करण्याशिवाय काही येत नाही भाजपने मागणी केली म्हणून नाही तर सरकारने स्वतंत्र निर्णय घेतले. या भाजप त्याच्याशी काही संबंध नाही याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये, असे जयंत म्हणाले.
मुंबई : येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने आनंद व्यक्त करण्याची संधी कोराना मुक्तीमुळे मिळालेली आहे, असं मला वाटतं. कोरोना कालावधीतील जे निर्बंध होते ते राज्य सरकारने उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजपला आरोप करण्याशिवाय काही येत नाही भाजपने मागणी केली म्हणून नाही तर सरकारने स्वतंत्र निर्णय घेतले. या भाजप त्याच्याशी काही संबंध नाही याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये, असे जयंत म्हणाले.
Follow Us
Latest Videos
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
