Jitendra Awhad On Mumbai Police | ‘मुंबई पोलिसांनी हे चांगलं काम केलं’ – जितेंद्र आव्हाड
मुंबई पोलिसांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी कशी वागणूक दिली हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर काही तणाव दिसत नाही.
मुंबई : संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलाय. त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलाय. पोलिसांनाही त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार ते चौकशी करत असतात. मुंबई पोलिसांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी कशी वागणूक दिली हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर काही तणाव दिसत नाही. राणा दाम्पत्य चहा पिताना त्यात दिसत आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Follow Us
Latest Videos
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा
