Jitendra Awhad On Mumbai Police | ‘मुंबई पोलिसांनी हे चांगलं काम केलं’ – जितेंद्र आव्हाड
मुंबई पोलिसांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी कशी वागणूक दिली हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर काही तणाव दिसत नाही.
मुंबई : संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलाय. त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलाय. पोलिसांनाही त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार ते चौकशी करत असतात. मुंबई पोलिसांनी एक चांगलं काम केलं की त्यांनी कशी वागणूक दिली हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून दाखवून दिलं. त्या सीसीटीव्हीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर काही तणाव दिसत नाही. राणा दाम्पत्य चहा पिताना त्यात दिसत आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
