Nawab Malik | अदानींना विमानतळाचं नाव बदलण्याचे अधिकार नाही : नवाब मलिक
विमानतळाचे व्यवस्थापन करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. नाव बदलण्याचे अधिकार नाही. निश्चित त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.
मुंबई : विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीकेकडून अदानीकडे गेले आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. नाव बदलण्याचे अधिकार नाही. निश्चित त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.
Latest Videos
Latest News