Nawab Malik | अदानींना विमानतळाचं नाव बदलण्याचे अधिकार नाही : नवाब मलिक
विमानतळाचे व्यवस्थापन करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. नाव बदलण्याचे अधिकार नाही. निश्चित त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.
मुंबई : विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीकेकडून अदानीकडे गेले आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करण्याचं काम त्यांच्याकडे आहे. नाव बदलण्याचे अधिकार नाही. निश्चित त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.
Follow Us
Latest Videos
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
