नवनीत राणांची डोकेदु:खी वाढणार? बच्चू कडू यांच्यानंतर राष्ट्रवादीचा अमरावती मतदारसंघावर दावा!

अमरावती लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आधीच प्रहारचे संघटनेचे आमदार बच्चू कडू उमेदवार देणार असल्याच्या तयारीत आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही याच मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे.

नवनीत राणांची डोकेदु:खी वाढणार? बच्चू कडू यांच्यानंतर राष्ट्रवादीचा अमरावती मतदारसंघावर दावा!
| Updated on: Jun 05, 2023 | 1:11 PM

नागपूर : अमरावती लोकसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आधीच प्रहारचे संघटनेचे आमदार बच्चू कडू उमेदवार देणार असल्याच्या तयारीत आहेत. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही याच मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांच्यासमोर आता पेच निर्माण झाला आहे. “राष्ट्रवादीने लढलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागेची चाचपणी करण्यासाठी पवार साहेब विभागवार बैठका घेत आहेत, विदर्भातंही बैठका होणार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले.अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीची आहे, त्यामुळे तिथे चाचपणी सुरु आहे. तसेच अमरावरती लोकसभावर कॅाग्रेसचाही दावा आहे, पण वरिष्ठ स्तरावर चर्चा झाल्यानंतर मतदारसंघ अदलाबदल करण्याबाबत निर्णय होईल”, असं देशमुख म्हणाले. “अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करुन नवनित राणा विरोधात उमेदवार देणार”, असं अनिल देशमुख म्हणाले.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.