मुंडे बहिणभावांचा वाद श्रेयवादावरुन तापला
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय वाद रंगला असल्याने आता या पुलाचे श्रेय कोणाला द्यायेच यावरही आता चर्चा रंगू लागली आहे.
परळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल व छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत केंद्र रस्त्यासाठी उड्डाणपूल मंजूर झाला आहे, त्या पुलावरुन आता श्रेयवादावरून बीडच्या राजकारणात बहीण भावांमध्ये जुंपली आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्यामुळे हा निधी मिळाला असल्याचे सांगितले आहे तर धनंजय मुंडे यांनी केंद्राकडून जो निधी मिळाला आहे तो आपल्यामुळेच मिळाला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात आता पुन्हा एकदा बहीण भावांचा राजकारण तापल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय वाद रंगला असल्याने आता या पुलाचे श्रेय कोणाला द्यायेच यावरही आता चर्चा रंगू लागली आहे.
Published on: Jul 18, 2022 12:40 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

