My India My Life Goals: लोकं आधी पागल म्हणायचे, पण नंतर 1 लाख झाडे लावल्यामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मान

पागलची व्याख्या काय असं तुम्हाला विचारलं तर ते सांगता येणार नाही. पण ज्यांना समाज पागल समजतो तेच भविष्यात मोठं काहीतरी निर्माण करतात.

Green Warrier | तेलंगणातील रहिवासी असलेल्या दरिपल्ली रामय्या ( Daripalli Ramaiah ) यांनी पृथ्वी हिरवीगार करण्यासाठी कोणाचीही वाट न पाहता स्वतः रोपटे लावण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या मोहिमेला यश आले आणि आतापर्यंत त्यांनी 1 कोटीहून अधिक रोपे लावली आहेत. या मोहिमेसाठी त्यांनी आपली 3 एकर जमीनही विकली. जेव्हा ते घरातून बाहेर पडतात तेव्हा सोबत रोपे आणि बिया घेऊन जातात. 2017 मध्ये त्यांनी पर्यावरणासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us