Cyrus Mistry | सायरस मिस्त्रींच्या अपघातासाठी ‘ही’ कारणं? पोलीस अहवाल काय सांगतो?

पोलीस विभागातर्फेही अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या अहवालात महामार्गावरील त्रुटींवर बोट ठेवलंय.

Cyrus Mistry | सायरस मिस्त्रींच्या अपघातासाठी 'ही' कारणं? पोलीस अहवाल काय सांगतो?
| Updated on: Sep 21, 2022 | 10:03 AM

मुंबईः टाटा ग्रुपचे (Tata Group) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील तपासात पोलीस अहवालात काही बाबी उघड झाल्या आहेत. महामार्गावरील एनएचएआयने (NHAI) केलेल्या त्रुटींवर या अहवालात बोट ठेवण्यात आलंय. हा महामार्ग तीन लेनचा असतानाही प्रत्यक्षात तो दोनच लेनचा करण्यात आलाय. तसेच या मार्गावर चालकांनी सावधानता बाळगावी, याकरिता सूचना फलकही लावण्यात आलेले नाहीत. रस्ता दुभाजक आणि पुलावर पिवळे ब्लिंकर्सदेखील लावण्यात आलेले नाहीत, असं पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. 5 सप्टेंबर रोजी सायरस मिस्त्री यांचा पालघर जवळ अपघाती मृत्यू झाला. ते ज्या गाडीत बसले होते, त्या मर्सिडीज बेंझमध्ये काही बिघाड होता का, यादृष्टीनेही खास जर्मनीतील पथकाने तपास केला. तसेच राज्यातील पोलीस विभागातर्फेही अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास करण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या अहवालात महामार्गावरील त्रुटींवर बोट ठेवलंय.

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.