अडचणीच्या काळात माझ्याजवळ अन् मतदानावेळी कुठे? राज ठाकरे यांनी कुणाला केला थेट सवाल?

VIDEO | अडचणीच्या काळात माझ्याजवळ येतात, मात्र तुमची पिळवणूक करणाऱ्यांना तुम्ही मतदान का करता? राज ठाकरे यांचा थेट कुणाला सवाल?

अडचणीच्या काळात माझ्याजवळ अन् मतदानावेळी कुठे? राज ठाकरे यांनी कुणाला केला थेट सवाल?
| Updated on: May 21, 2023 | 10:20 PM

नाशिक : नाशिकमधील शेतकऱ्यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. नाशिक जिल्हा बँक काही दिवसांपासून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच आम्ही कर्ज भरण्यास तयार आहोत, मात्र काहीसा दिलासा मिळावा अशी मागणी घेऊन शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न करत, ‘तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याजवळ येतात, मात्र मतदान मला करत नाही’, असे खडे बोल देखील सुनावले. राज ठाकरे यांनी आश्वासन देत, लवकरच या विषयावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान यावेळी तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याजवळ येतात, मात्र तुमची पिळवणूक करणाऱ्यांना तुम्ही मतदान का करता? असा सवाल राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केला. तर राज ठाकरे यांनी हा सवाल केल्यानंतर आम्ही सगळे आता तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांनी दिलं आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.