“सध्याच्या सगळ्या घटनांमागे भाजपचा हात आणि षडयंत्र”, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
"एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरचा संघर्ष. या सगळ्या संघर्षाला भाजप जबाबदार आहे"
मनोज लेले, प्रतिनिधी, रत्नागिरी : एकनाथ शिंदे यांचं बंड आणि त्यानंतरचा संघर्ष सगळ्यांसमोर आहे. या सगळ्या संघर्षाला भाजप (BJP) जबाबदार आहे. हे सगळं षडयंत्र भाजपचंच आहे, असं ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांनी म्हटलं आहे. आम्हाला मशाली हे चिन्ह मिळालं आहे. मशालीचा अर्थ अंधारातून प्रकाशाकडे जाणं असा आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना जोरात घोडदौड करेल, असंही साळवी (Rajan Salavi) म्हणालेत.
Published on: Oct 11, 2022 12:17 PM
Follow Us
Latest Videos
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?

