रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात आज माघी यात्रा, भाविकांची गर्दी

आज गणेश जयंती आहे. त्यामुळे कोकणात उत्साहाचं वातावरण आहे. पाहा व्हीडिओ...

रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात आज माघी यात्रा, भाविकांची गर्दी
| Updated on: Jan 25, 2023 | 12:12 PM

रत्नागिरी : आज गणेश जयंती आहे. त्यामुळे कोकणात उत्साहाचं वातावरण आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आज माघीची यात्रा आहे. माघी गणेशोत्सवाची कोकणात धूम पाहायला मिळतेय. पहाटे चार वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं आहे. श्रींच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी गणपतीपुळे मंदीर परिसरात आले आहेत. आज संध्याकाळी माघी गणेशोत्सव निमित्त श्रींची पालखी निघणार आहे. माघी उत्सवानिमित्त गणपतीपुळे मंदिरात पुढील तीन दिवस कार्यक्रम चालणार आहेत.

Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.