शरद पवार गटाचा बडा नेता अजितदादा गटाच्या वाटेवर; सुनील तटकरे म्हणाले, योग्य निर्णय घेऊ
सुनील तटकरेंनी राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यता वर्तवली आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत आमच्या पक्षात इन्कमिंग होणार असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तसेच शरद पवार गटाच्या एका नेत्याच्या प्रवेशावर लवकरच निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
- Reporter Manoj Lele
- Updated on: Feb 2, 2025
- 4:07 pm
…आपल्या घरातला माणूस पडला; छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मच्छिमारांनी आधी केली ही घाई, राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यावरुन राजकारण तापले आहे. पण पुतळा पडल्यावर मच्छिमारांनी केलेली ही घाई, राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.
- Reporter Manoj Lele
- Updated on: Aug 29, 2024
- 9:07 am
रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार, संतप्त नागरीक उतरले रस्त्यावर
रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आता नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांना या प्रकरणी काय कारवाई केली? असा थेट जाबच पोलिसांना विचारला आहे.
- Reporter Manoj Lele
- Updated on: Aug 26, 2024
- 5:25 pm
VIDEO | शिंदेंची ताकत असलेल्या ‘या’ दोन मतदारसंघांवर भाजपाचा डोळा, आतापासून सुरु केली मागणी
महायुती एनडीएचा भाग आहे. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन पक्ष आहेत. त्यांच्यात अजून जागा वाटपाची बोलणी सुरु झालेली नाहीत.
- Reporter Manoj Lele
- Updated on: Sep 13, 2023
- 1:49 pm
राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार का? थोडा काळ थांबा… सुनील तटकरे यांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण
राज्यात प्रकल्प यावेत हे क्रमप्राप्त आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पामध्ये स्थानिकांना विश्वासात घ्यावं. स्थानिकांच्या मनातल्या शंका त्यांनी दूर केल्या पाहिजेत. त्यानंतर बारसू रिफायनरी प्रकल्प करण्यास काही हरकत नसावी.
- Reporter Manoj Lele
- Updated on: Jul 29, 2023
- 12:27 pm
बंडाळीला सुरुवात? शिंदे गटाच्या बैठकीत आमदारांची एकमेकांना शिवीगाळ, अंगावरही धावले?; विनायक राऊत यांचं धक्कादायक विधान
गद्दारी केल्यानंतर गद्दारांना कंठ फुटतो. त्यामुळे या राजकीय विकृतीला जन्म दिलाय. मूळ भाजप राहिलेला नाही. उपऱ्यांच्या ताटात पंचपक्वान्न वाढलेली आहेत. हे सरकार म्हणजे तीन चाकी टॅम्पो आहे.
- Reporter Manoj Lele
- Updated on: Jul 6, 2023
- 12:49 pm