उद्धव ठाकरेंसोबत फक्त तीनच लोक शिल्लक राहणार; ‘या’ आमदाराला कॉन्फिडन्स…
उद्धव ठाकरेंसोबत केवळ तीन लोक राहतील, असं म्हणत आमदार रवी राणा यांनी टीका केली आहे. पाहा...
मुंबई : उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) केवळ तीन लोक राहतील, असं म्हणत आमदार रवी राणा यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब हे तीनच लोक शिल्लक राहतील, असं राणा (Ravi Rana) म्हणालेत. 90 टक्के शिवसेनेचे नेते हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंनाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
Published on: Jan 10, 2023 12:32 PM
Follow Us
Latest Videos
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?

