Dipali Sayyed on Sambhajinagar | Aurangabad च्या नामांतरणासाठी मुख्यमंत्री सक्षम – दिपाली सैय्यद
देश आज कोणत्या स्थितीकडे चाललाय यावर देखील चर्चा महत्त्वाची आहे. मै देश नहीं झुकने दुंगा असे म्हणणारे पंतप्रधान कुठं गेले असा सवाल दिपाली सय्यद यांनी उपस्थित केला आहे.
अहमदनगर : औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम आहेत. मात्र देश आज कोणत्या स्थितीकडे चाललाय यावर देखील चर्चा महत्त्वाची आहे. मै देश नहीं झुकने दुंगा असे म्हणणारे पंतप्रधान कुठं गेले असा सवाल दिपाली सय्यद यांनी उपस्थित केला आहे.
Published on: Jun 10, 2022 02:29 AM
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
