२ हजारासोबत ५०० आणि १०० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करा, ‘या’ नेत्यानं नेमकी काय केली मागणी?

VIDEO | नोटाबंदीचे स्वागत करत आता कुणी केली ५०० आणि १०० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची मागणी?

२ हजारासोबत ५०० आणि १०० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करा, 'या' नेत्यानं नेमकी काय केली मागणी?
| Updated on: May 21, 2023 | 9:08 PM

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानुसार, 2 हजाराच्या नोटा बँकेत जमा किंवा बदलून घ्यावं लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय जाहीर केला आणि देशभरातून प्रतिक्रिया समोर आल्यात. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातील काही नेत्यांनी त्याचे स्वागत केले तर काहींनी नाराजी व्यक्त केली. अशातच या नोटाबंदीच्या निर्णयावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत सदाभाऊ खोत म्हणाले, भारत सरकारला विनंती करतो की, पाचशे आणि शंभर रूपयांच्या नोटा देखील चलनातून काढून घ्याव्यात. ५०, २०, १० रूपयांच्या नोटा चलनात असल्याने ग्रामीण भागातील लोकं व्यवहार करू शकतात आणि मोठे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होऊ शकतात. प्रस्थापित आणि लुटारूंच्या घड्या जर उद्धवस्त करायच्या असतील तर काही बंधन आणावी लागतील. जर अशी बंधनं आणली तर सर्वसामान्य नागरिक सन्मानाने उभा राहिलं.

 

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.