Deshpande On Governor | ‘राज्यपालांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये, गुण्यागोविंदानं नांदावं’
महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मराठी माणसांमुळे झाली माहिती नाही. त्या गोष्टीत नको त्य़ा गोष्टीत नाक खुपसु नये. महाराष्ट्र हा इतर राज्यापेक्षा प्रगत आहे
महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मराठी माणसांमुळे झाली माहिती नाही. त्या गोष्टीत नको त्य़ा गोष्टीत नाक खुपसु नये. महाराष्ट्र हा इतर राज्यापेक्षा प्रगत आहे. महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि त्यामुळे इतरांना फायदा झाला आणि मला असं वाटतं ज्या गोष्टीचा इतिहास आपल्याला कळत नाही आपल्याला त्यांनी शांत राहावं. इतरांमुळे महाराष्ट्राची प्रगती झाली नाही. हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि मला असं वाटतं आहे. ज्या गोष्टीचा इतिहास आपल्याला कळत नाही आपल्याला मुळात तेच सांगितलं ना इथे. जे उद्योगधंदे आले इथले जे इंडस्ट्रीज डेव्हलप ज्याला इथले जे झाले हे मराठी माणसाची आणि इथल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी केलेल्या नियोजनाचा परिणाम आहे. इथे त्यांनी जी मेहनत घेतली म्हणून इथे उद्योगधंदे आले म्हणून महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा प्रगत आहे. त्यामुळे इतरांच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा आत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आमचा त्यांना स्पष्ट इशारा आहे की आम्ही त्यांच्या पदाचा पूर्ण आदर राखतो. पण याचा अर्थ ते वाटेल ते बोलतील ते आम्ही सहन करू असं होत नाही. याचा निषेध आम्ही करतोय असा एखादा पदाची गरीब असते त्यांनी नाही सांभाळले तरी आपल्याला सांभाळायला लागतात काही गोष्टी आमचा त्यांना इशाराही ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही. त्याच्यात त्यांनी भरून नाही मलाच वाटतं राज्यपाल एका भारतीय जनता पक्षाचे नाहीयेत राज्यपाल स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि आणि भारतीय जनता पक्षाची काय भूमिका असेल ते भारतीय जनता पक्ष ठरवेल.