Sanjay Raut | भाजप 5 वर्ष झोपलं होतं का? संजय राऊत यांचा सवाल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत त्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत त्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. हे वक्तव्य करुन 5 वर्षे झालेत. भाजप 5 वर्ष झोपलं होतं का? असा थेट सवाल संजय राऊत यांनी विचारला. तसेच त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय होता म्हणून आम्ही बोललो असंही नमूद केलं. | Sanjay Raut criticize BJP over demand to action on CM Uddhav Thackeray statement
Latest Videos
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी

