Satara Rain | साताऱ्यासह पाटण तालुक्यात पाऊस, कोयना नदीवरील मोरगिरी पूल पाण्याखाली

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच साताऱ्यातील पश्चिम भागात मोठा पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे जवळपास 75 पेक्षा अधिक गावाचा संपर्क तुटला आहे.

Satara Rain | साताऱ्यासह पाटण तालुक्यात पाऊस, कोयना नदीवरील मोरगिरी पूल पाण्याखाली
| Updated on: Jul 24, 2021 | 10:09 AM

सातारा : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून अनेक भागात ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड भागात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच साताऱ्यातील पश्चिम भागात मोठा पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे जवळपास 75 पेक्षा अधिक गावाचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वरच्या इतिहासात प्रथमच गेल्या 24 तासात 594 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.(Satara Heavy Rain in many area record rainfall Update)

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.