“प्रकल्प आलाच नव्हता, करार झालाच नव्हता”, आदित्य ठाकरेंचा निषेध करताना श्रीरंग बारणे काय म्हणाले?
खासदार श्नीरंग बारणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. काय म्हणालेत? पाहा...
प्रदीप कापसे, TV9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “जो प्रकल्प कधी आलाच नव्हता. कोणताही करार झाला नव्हता. तर मग प्रकल्प गुजरातला गेलाच कसा?”, असा सवाल श्रीरंग बारणेंनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे. वेदांता प्रकल्प गेल्याचा निषेध करण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आंदोलन केलं. त्याबाबत विचारलं असता बारणेंनी हे उत्तर दिलंय.
Published on: Sep 26, 2022 04:09 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
