अन् मोठा मोर्चा काढणार; शुभांगी पाटील यांचाकडून विजयाचा दावा

जनशक्ती पेटली आहे आणि तिचा आणि माझा अंत होऊ देऊ नका, शुभांगी पाटील यांनी जनतेला केलं आवाहन

अन् मोठा मोर्चा काढणार; शुभांगी पाटील यांचाकडून विजयाचा दावा
| Updated on: Jan 29, 2023 | 2:12 PM

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार आहे. त्याआधी या निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्याकडून वेळोवेळी दावा केला गेला की, निवडणूक एकतर्फी होणार आणि आमचाच विजय होणार.. मात्र अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी विजयाचा दावा केला आहे. जनशक्ती पेटली आहे आणि तिचा आणि माझा अंत होऊ देऊ नका. जनता सर्वकाही असते. कोणाच्याही खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. तुमच्या मदतीने २ फेब्रुवारीला विजयी झाल्यावर मोठं आंदोलन होईल. पदवीधरांच्या अनेक प्रश्नांसाठी, कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी, पदभरतीसाठी, सुशिक्षित बेरोजगासाठी मोठं आंदोलन करेल मगच मी विजय साजरा करेल, असा शब्दही त्यांनी दिला.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.