Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या नदीसुधार योजनेला राज्य सरकारने लावला ब्रेक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या नदीसुधार योजनेला राज्य सरकारने  ब्रेक लावला आहे.  7 हजार कोटीचा प्रकल्प आता रेंगाळणार आहे.

Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या नदीसुधार योजनेला राज्य सरकारने लावला ब्रेक
| Updated on: Mar 14, 2022 | 11:57 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi )  उद्घाटन केलेल्या नदीसुधार योजनेला राज्य सरकारने (State Government)  ब्रेक लावला आहे.  7 हजार कोटीचा प्रकल्प आता रेंगाळणार आहे. पुररेषेत झालेला बदल आणि पर्यावरण वाद्यांचे आक्षेप पाहता हा निर्णय घेण्यात आलाय.  शनिवारी मुंबईत खासदार शरद पवार, वंदना चव्हाण ,जयंत पाटील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , पर्यावरण विभागाच्या सचिव महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्य सरकारने बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे..

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.