तेव्हा त्यांना आठवेल हातून 2 प्रकल्प गेलेत-आदित्य ठाकरे
यापूर्वी देखील आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला कोंडीत पकडलं होतं.
मुंबई : वेळ मिळेल तेव्हा त्यांना आठवेल आपल्या हातून हा 2 प्रकल्प गेलेत, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी राज्य सरकारवर केली आहे. यापूर्वी देखील आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला कोंडीत पकडलं होतं.
Published on: Sep 16, 2022 08:20 PM
Latest Videos
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...

