Ulhas Bapat : ‘मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक, सरकार राज्यपालांना विनंती करू शकतं’
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक असतो, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. राज्यपालांकडून यावर काहीही उत्तर आलेलं नाही, यावर त्यांनी ही माहिती दिली.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. राज्यपालांकडून यावर काहीही उत्तर आलेलं नाही. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक असतो, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी म्हटलंय. राज्यपालांची भूमिका कायम सरकारशी सुसंगत असायला हवी, असंंही त्यांनी सांगितलं आहे.
Follow Us
Latest Videos
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?

