Ulhas Bapat : ‘मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक, सरकार राज्यपालांना विनंती करू शकतं’
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक असतो, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. राज्यपालांकडून यावर काहीही उत्तर आलेलं नाही, यावर त्यांनी ही माहिती दिली.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. राज्यपालांकडून यावर काहीही उत्तर आलेलं नाही. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यपालांना बंधनकारक असतो, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी म्हटलंय. राज्यपालांची भूमिका कायम सरकारशी सुसंगत असायला हवी, असंंही त्यांनी सांगितलं आहे.
Latest Videos
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?

