12 आमदारांचे निलंबन रद्द, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असंवैधानिक, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी 12 आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले हा निर्णय असंवैधानीक आहे, असं म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी 12 आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले हा निर्णय असंवैधानीक आहे, असं म्हटलं आहे. सभागृहातल्या कामकाजाला सुप्रीम कोर्टात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला नाही.सभागृह,मग ते पार्लमेंट असो की राज्याची असेंम्बली असो, नेशन विदिन नेशन या तत्वावर चालते. सभागृहातील लोकांवर निर्णय देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाहीये. महाराष्ट्राची विधानसभा हा निर्णय मान्य करते का? हे पाहावे लागेल. आमच्या मतानुसार हा निर्णय असंवैधानीक असून अधिकार क्षेत्र नसताना दिलेला निर्णय आहे.
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

