आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा; संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जूनला प्रस्थान करणार
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही 11 जूनला आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. तर ती 28 जूनला पोहचेल. आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांला भेट होईल. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
पुणे : सकल वरकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही 11 जूनला आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. तर ती 28 जूनला पोहचेल. आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांला भेट होईल. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून 10 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते. देवस्थानने त्याच पायी वारीची घोषणा केल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Published on: Apr 13, 2023 08:41 AM
Follow Us
Latest Videos
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील

