Washim | वाशिममध्ये वारंवार वातावरणात बदल, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
वाशिम जिल्ह्यात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.मात्र हे धुकं रब्बीतील पिकासाठी घातक ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण व धुकं पडत असल्यामुळे ऐन मोसमात असलेल्या हरबरा, गहू ,हळद,आणि भाजीपाला […]
वाशिम जिल्ह्यात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.मात्र हे धुकं रब्बीतील पिकासाठी घातक ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण व धुकं पडत असल्यामुळे ऐन मोसमात असलेल्या हरबरा, गहू ,हळद,आणि भाजीपाला पिकावर या धुक्याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Follow Us
Latest Videos
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

