Washim | वाशिममध्ये वारंवार वातावरणात बदल, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
वाशिम जिल्ह्यात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.मात्र हे धुकं रब्बीतील पिकासाठी घातक ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण व धुकं पडत असल्यामुळे ऐन मोसमात असलेल्या हरबरा, गहू ,हळद,आणि भाजीपाला […]
वाशिम जिल्ह्यात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.मात्र हे धुकं रब्बीतील पिकासाठी घातक ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण व धुकं पडत असल्यामुळे ऐन मोसमात असलेल्या हरबरा, गहू ,हळद,आणि भाजीपाला पिकावर या धुक्याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

