येवल्यात पाणी कपात, चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा
येवल्यात टप्पा क्रमांक दोनचा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
येवल्यात टप्पा क्रमांक दोनचा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
Published on: May 22, 2022 03:55 PM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

