Udayanraje Bhosale : महाविकास आघाडी सरकारनं चौकशीचे आदेश का दिले नाही? उदयनराजे भोसले यांचा सवाल
याकूब मेमनच्या कबरीवरून उदयनराजे भोसले यांनी टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं चौकशीचे आदेश का दिले नाही, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला.
याकूब मेमनच्या कबरीवरून उदयनराजे भोसले यांनी टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं चौकशीचे आदेश का दिले नाही, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला. सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. पण, त्यावेळीच्या सरकारनं काय केलं, असा प्रश्न त्यांनी विचारला. अफजलखानाची कबर खुली करायला हवी, असंही ते म्हणाले. त्याशिवाय शिवरायांचा इतिहास कसा कळेल, असंही त्यांनी सांगितलं.शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. त्यावेळी त्यांनी अष्टप्रधान मंडळ तयार केलं. तरुण पुढं येतात विचारतात, हे कसं आहे. अफजलखानाची कबर खुली केली पाहिजे. असं केल्यास इतिहास जीवंत राहील, असंही त्यांनी म्हटलं.
Published on: Sep 08, 2022 06:26 PM
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
