जयपूर साहित्य महोत्सवात दोन दिग्गजांचा परिसंवाद; संपूर्ण VIDEO ऐका
जयपूर साहित्य महोत्सवातील एका परिसंवादात अमेरिकन लेखक कल पेन आणि TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्यात संवाद झाला. यावेळी बरुण दास आणि कल पेन यांनी त्यांचा आत्मचरित्र "यू कान्ट बी सीरियस" यावर चर्चा केली.
जयपूर साहित्य महोत्सवातील एका परिसंवादात अमेरिकन लेखक कल पेन आणि TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्यात संवाद झाला. यावेळी बरुण दास आणि कल पेन यांनी त्यांचा आत्मचरित्र “यू कान्ट बी सीरियस” यावर चर्चा केली. पाच दिवस चालणारा जयपूर साहित्य महोत्सव 2025 च्या 30 जानेवारी रोजी गुरुवारी सुरू झाला. या महोत्सवात साहित्य, राजकारण, विज्ञान आणि कला क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होणार आहेत. यावेळी विविध विषयांवरील परिसंवाद रंगणार आहे.
Published on: Feb 01, 2025 03:47 PM
Latest Videos
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

