मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत.
Kolhapur Panchganga River Flood Water Level : राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज उघडण्याची शक्यता; नदीकाठच्या लोकांना आजच स्थलांतरित होण्याच्या सूचना
Kolhapur Rain Update : राधानगरी धरण 75 टक्के भरलं, 68 बंधारे पाण्याखाली; इशारा पातळीजवळून वाहातेय पंचगंगा नदी, पाहा फोटो...
Chitra Wagh | रुपाली चाकणकर आणि त्या एकाच सरकारमध्ये असणार आहेत, त्या बद्दलही त्यांनी भाष्य केलं. रुपाली चाकणकर आणि माझं काही बांधाला बांध नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील नदी काठावरील 15 ते 18 गावांनी भेट कर्नाटकात सामील व्हायचा इशारा दिलाय. याला कारण ठरली आहे इचलकरंजीसाठीची सुळकुड पाणी योजना.
अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता, अर्थमंत्रीपद देण्यास विरोध नव्हता. तर अर्थ खातं त्यांना देऊ नये असं सर्वांच मत होतं. मागच्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र होते.
बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होतं, जिव्हाळा होता. अंबाबाईचे दर्शन घेऊन ते सभांची सुरुवात करायचे. कोल्हापूरने बाळासाहेबांना भरभरून प्रेम दिलं. बाळासाहेब आणि कोल्हापूरचं नातं अभेद्य आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्रीपदावर अजित पवार विराजमान होतील याबाबत मला दिल्लीतून मिळालेल्या राजकीय विश्लेषणातून ही माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्रीपद रिक्त झाल्यास त्यांना मराठा चेहरा हवा आहे.
हल्ली क्षुल्लक कारणातून मारामारीच्या घटना घडत आहेत. याममध्ये सुशिक्षित कुटुंबही मागे नाहीत. अशीच घटना कोल्हापुरातील एका सुशिक्षित सोसायटीत उघडकीस आली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा अपघात आणि सुरक्षा याचा काही संबंध नाही. त्यांची सुरक्षा पूर्वत आहे. हा त्यांच्या वयाचा परिणाम आहे, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला. ते मीडियाशी संवाद साधत होते.