AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 % टक्के भारतीयांना आहे नोकरी जाण्याची भीती ?

मनी 9 च्या पर्सनल सर्व्हेनुसार 24 % लोकांना त्यांची नोकरी जाण्याची भीती असून 56 % लोकांमध्ये हे भीतीचे प्रमाण कमी आहे.

24 % टक्के भारतीयांना आहे नोकरी जाण्याची भीती ?
| Updated on: Dec 28, 2023 | 1:33 PM
Share

कोरोनानंतर भारताच्या अर्थ व्यवस्थेवर खोलवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. देशात बेरोजगारीच्या संख्येत देखील वाढ होत असून आता अनेकांना आपली नोकरी जाण्याची भीती आहे. मनी 9 च्या पर्सनल सर्व्हेनुसार 24 % लोकांना त्यांची नोकरी जाण्याची भीती असून 56 % लोकांमध्ये हे भीतीचे प्रमाण कमी आहे. म्हणजेच एकूण 80 % लोक हे नोकरी जाण्याच्या भीतीमध्ये वावरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सर्वेक्षणानुसार ज्या 24 % लोकांना नोकरी जाण्याची भीती आहे त्यांच्याकडे पुरेशी म्हणजे 6 महीने पुरेल इतकी बचत आहे. तसेच ज्या 56 % लोकांना नोकरी गेल्यास त्यांच्याकडे 2 ते 3 महीने काढता येतील इतकी बचत असल्याचे समोर आले आहे.

किती कुटुंबं आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ? :

भारतातील बहुतांश कुटुंबं ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. आकडेवारीनुसार केवळ 6 % कुटुंबं आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असून 20 % कमी सुरक्षित आहेत तर 36 % कुटुंबं आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आणि 38 % कुटुंबं संकटात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यासोबतच 7 % भारतीय कुटुंबांच्या मासिक उत्पन्नातून खर्च भागवणेदेखील कठीण जात आहे.

बिहार, ओडिसा, झारखंड, आसाम , प. बंगाल या राज्यातील लोकांचे उत्पन्न सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे. तसेच या सर्वेक्षणानुसार भारतातील 39 % कुटुंबांचे मासिक उत्पन्न हे 15,000 रुपयांपेक्षा देखील कमी असल्याचे समोर आले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.