AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s Day :”कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा”, महिला दिनानिमित्त मधुराणीचा महिलांना सल्ला

आज महिला दिन आहे त्यानिमित्त सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्या महिलांना बळ देणारी अरुंधतीचं म्हणणं ऐकणं तर गरजेचंच आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने महिलांना एक खास सल्ला दिलाय.

Women's Day :कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा, महिला दिनानिमित्त मधुराणीचा महिलांना सल्ला
मधुराणी प्रभुलकर
| Edited By: | Updated on: Mar 08, 2022 | 5:15 PM
Share

मुंबई : आज महिला दिन आहे त्यानिमित्त सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्या महिलांना बळ देणारी अरुंधतीचं म्हणणं ऐकणं तर गरजेचंच आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने महिलांना एक खास सल्ला दिलाय. तो तुम्हालाही उपयोगी पडेल. महिला दिनानिमित्त आम्ही मधुराणी प्रभुलकरसोबत खास बातचित केली. तेव्हा तिने महिलांना जगण्याचा मूलमंत्र दिला आहे. मधुराणी म्हणाली की “कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा”

मधुराणीचा महिलांना सल्ला

टीव्ही 9 मराठीशी बोलताना मधुराणीने एक कविता सादर केली. तुझी तू राहा ही संजीवनी बोकिल यांची एक कविता मधुराणीने सादर केली. यातून जगण्याचा एक मूलमंत्रच तिने दिला आहे. काहीही झालं तरी तू चालत राहा आमि तुझं ध्येय गाठत राहा, असंच मधुराणीने सांगितलं आहे.

मधुराणीच्या सुखाचं चांदणं काय?

मधुराणी प्रभुलकरची अरुंधती ही भूमिका सगळ्यांच्या पसंतीला उतरतेय. मधुराणी मूळची पुण्याची आह्. फण या मालिकेच्या शूटिंगसाठी ती मुंबईत राहाते. पण तिला सारखी तिच्या मुलीची आठवण येते. या मुलाखती दरम्यान आम्ही तिला तिच्या सुखाच्या चांदण्याविषयी विचारलं तेव्हा तिने “सध्या माझ्यासाठी माझ्या मुलीला भेटणं हेच माझ्या सुखाचं चांदणं आहे”, असं तिने सांगितलं.

संबंधित बातम्या

यश देशमुख स्वत:च्या आईचं लग्न लावून देणार? ‘आई कुठे काय करते’ निर्णायकी वळणावर?

Rakulpreet Sing Photos : रकुलप्रीत सिंहचा स्टायलिश अंदाज, पाहा फोटो…

‘आई कुठे काय करते’चे डायलॉग्स कसे लिहिले जातात, त्यामागे काय असतो विचार?

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.