रियाध : वाळंवटात जिथे पाण्याच्या एक-एक थेंबासाठी दरदर भटकावं लागतं, तिथे पुरात वाळवंटातील जहाज म्हणजे उंट वाहून गेली. हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण सौदी अरेबियातील ही खरी घटना आहे. गेल्या आठवडाभरापासून तुफान बर्फवृष्टी आणि पावसामुळे नागरिकांचं जीवन तर विस्कळीत झालंच आहे, पण त्याची सर्वाधिक झळ ही प्राणीमात्रांना बसलीय. या अवकाळी वादळ आणि पुराचा मोठा […]
रियाध : वाळंवटात जिथे पाण्याच्या एक-एक थेंबासाठी दरदर भटकावं लागतं, तिथे पुरात वाळवंटातील जहाज म्हणजे उंट वाहून गेली. हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण सौदी अरेबियातील ही खरी घटना आहे. गेल्या आठवडाभरापासून तुफान बर्फवृष्टी आणि पावसामुळे नागरिकांचं जीवन तर विस्कळीत झालंच आहे, पण त्याची सर्वाधिक झळ ही प्राणीमात्रांना बसलीय. या अवकाळी वादळ आणि पुराचा मोठा फटका अर्थव्यवस्थेलाही बसला आहे.