AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलेल्या शहराचे नाव सांगू शकाल?

यातील अनेक ठिकाणे व्यापारी व सांस्कृतिक केंद्रे म्हणून विकसित झाली. अशा तऱ्हेने त्या वेळच्या भारतातील राजधान्यांची यादी तयार केल्यास पाटलिपुत्र, कोलकाता आणि दिल्ली या शहरांची नावे या यादीत समाविष्ट होतील. पण केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलेल्या शहराचे नाव सांगू शकाल का? 

केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलेल्या शहराचे नाव सांगू शकाल?
General knowledgeImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 28, 2023 | 6:09 PM
Share

मुंबई: आजच्या काळात भारताची राजधानी कोणती असे तुम्हाला विचारले तर तुम्ही सर्व जण सहज सांगाल की भारताची राजधानी दिल्ली आहे. मात्र, दिल्लीला नेहमीच भारताची राजधानी होण्याचा दर्जा नव्हता. किंबहुना मध्ययुगीन काळात देशाची अनेक राज्यांत विभागणी झाली होती आणि प्रत्येक राज्याची स्वतःची राजधानी होती. यातील अनेक ठिकाणे व्यापारी व सांस्कृतिक केंद्रे म्हणून विकसित झाली. अशा तऱ्हेने त्या वेळच्या भारतातील राजधान्यांची यादी तयार केल्यास पाटलिपुत्र, कोलकाता आणि दिल्ली या शहरांची नावे या यादीत समाविष्ट होतील. पण केवळ एका दिवसासाठी भारताची राजधानी बनलेल्या शहराचे नाव सांगू शकाल का?

भारताची एक दिवसाची राजधानी

खरं तर एका दिवसाची राजधानी होण्याचा मान मिळवलेल्या भारतातील शहराचे नाव आहे अलाहाबाद. या शहराला सध्या प्रयागराज म्हणतात. इ.स. १८५८ मध्ये अलाहाबादला एका दिवसासाठी भारताची राजधानी घोषित करण्यात आले. ज्या वेळी अलाहाबादला भारताची राजधानी बनवण्यात आले, त्या वेळी ही वायव्य प्रांताची ही राजधानी होती आणि ब्रिटिशांनी तेथे उच्च न्यायालय आणि अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली.

अलाहाबाद, ज्याला सध्या प्रयागराज म्हणून ओळखले जाते, याची स्थापना १५८३ मध्ये मुघल सम्राट अकबराने केली होती. अकबराने त्याचे नाव अलाहाबाद ठेवले. मुघल साम्राज्याच्या काळात ही एक प्रांतीय राजधानी बनली आणि १५९९ ते १६०४ पर्यंत सम्राट जहांगीरचे मुख्यालय देखील होते. मोगलांच्या पतनानंतर १८०१ मध्ये हे शहर इंग्रजांच्या ताब्यात गेले. हे शहर १८५७ च्या मध्यात ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या भारतीय बंडाचे केंद्र होते आणि नेहरू घराण्याचे निवासस्थान आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.